लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन - Marathi News | minister pratap sarnaik said st has 13 thousand acres of land bank NAREDCO should contribute to development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन

ST Minister Pratap Sarnaik News: तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये ज्याप्रमाणे बस पोर्ट विकसित केले आहेत. तसे बस पोर्ट महाराष्ट्रात विविध विकासकांनी पुढे येऊन विकसित करावे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले ...

१ हजार स्टार्टअपमधून १० हजार नोकऱ्या मिळणार; सरकारने 'गोवा स्टार्टअप धोरण २०२५' केले जाहीर - Marathi News | 10 thousand jobs will be generated from one thousand startups government announces goa startup policy 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ हजार स्टार्टअपमधून १० हजार नोकऱ्या मिळणार; सरकारने 'गोवा स्टार्टअप धोरण २०२५' केले जाहीर

राज्याला भारताचे 'क्रिएटिव्ह कॅपिटल' म्हणून स्थान देणे हा हेतू आहे. ...

पावसाचा मुक्काम वाढला, द्राक्ष हंगाम लांबणीवर पडला अन् द्राक्षबागायतदार मेटाकुटीला आला - Marathi News | The rains have been delayed, the grape season has been delayed, and the grape growers are fed up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा मुक्काम वाढला, द्राक्ष हंगाम लांबणीवर पडला अन् द्राक्षबागायतदार मेटाकुटीला आला

Draksha Sheti सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत पाच टक्के क्षेत्रावर देखील फळ छाटणी झालेली नाही. त्यामुळे यंदा द्राक्ष हंगाम १५ दिवस लांबणीवर पडणार आहे. ...

अतिवृष्टी झालेल्या भागात 'या' तीन निकषांमध्ये अडकू शकते राज्य सरकारची मदत; वाचा सविस्तर - Marathi News | State government assistance in areas affected by heavy rainfall may fall under these three criteria; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी झालेल्या भागात 'या' तीन निकषांमध्ये अडकू शकते राज्य सरकारची मदत; वाचा सविस्तर

ativrushti madat अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे करताना मात्र अनेक निकष लावण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

आयआयटीचे फर्मागुडीत वेलकमच, यापूर्वी स्व. मनोहर पर्रीकरांना दिला होता पर्याय: सुदिन ढवळीकर - Marathi News | iit welcome to farmagudi earlier the option was given to late cm manohar parrikar said sudin dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयआयटीचे फर्मागुडीत वेलकमच, यापूर्वी स्व. मनोहर पर्रीकरांना दिला होता पर्याय: सुदिन ढवळीकर

पाच लाख चौरस मीटर क्षेत्रात आयआयटी उभी करणे शक्य, प्रगती साधणारा प्रकल्प गोव्यात हवाच ...

Panand Raste : पाणंद रस्ते वेळेत अतिक्रमणमुक्त करणे बंधनकारक अन्यथा शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Panand Raste : It is mandatory to clear encroachments on Panand roads in time, otherwise disciplinary action will be taken. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Panand Raste : पाणंद रस्ते वेळेत अतिक्रमणमुक्त करणे बंधनकारक अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

panand raste niyam शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आग्रही आहेत. ...

उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर? - Marathi News | To prevent sugarcane from running out, the harvesting season will start soon this year; how will sugarcane get a fair price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर?

Galap Hangam 2025-26 जिल्ह्याच्या कर्नाटक सीमा भागात चार ते पाच साखर कारखाने झाल्यामुळे ते ऊस पळवत आहेत. परिणामी जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची टंचाई निर्माण होत असते. ...

राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान - Marathi News | mns raj thackeray letter to cm devendra fadnavis over heavy rainfall in state and damage of farmers and agriculture 5 important suggestions made to govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

MNS Chief Raj Thackeray Letter To CM Devendra Fadnavis: सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...