लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

विविध योजनांमधील घरकूल लाभार्थ्यांसाठी आता ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू; सरकारचे धोरण जाहीर - Marathi News | now free sand up to 5 brass for household beneficiaries of various schemes maharashtra state government policy announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध योजनांमधील घरकूल लाभार्थ्यांसाठी आता ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू; सरकारचे धोरण जाहीर

Maharashtra State Govt Cabinet Decision News: १९१ हरकती व सूचना विचारात घेऊन सुधारित वाळू धोरण-२०२५ तयार करुन ते मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आले. या धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ९ मोठे निर्णय; वाळू-रेती धोरण, सिंधी समाजासाठी अभय योजना! - Marathi News | 9 major decisions of the maharashtra state government in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ९ मोठे निर्णय; वाळू-रेती धोरण, सिंधी समाजासाठी अभय योजना!

Maharashtra State Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ; आता किती मिळणार अनुदान? वाचा सविस्तर - Marathi News | There has been a big increase in the subsidy in the Gharkul scheme; How much subsidy and other benefits will you get now? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ; आता किती मिळणार अनुदान? वाचा सविस्तर

Gharkul Anudan Yojana बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

परवान्यांसाठी रखडला वाळू उपसा, पाठपुरावा करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | sand extraction stalled due to permit will follow up said cm pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परवान्यांसाठी रखडला वाळू उपसा, पाठपुरावा करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; खाण कंपन्यांच्या समस्या सोडवू ...

अ‍ॅग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी व्हा आणि २५ लाखाचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर - Marathi News | Participate in Agri Hackathon and win a prize of Rs 25 lakh; What is the competition? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अ‍ॅग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी व्हा आणि २५ लाखाचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर

agri hackathon pune कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर आदी संस्था यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. ...

जमिन खरेदी केली पण मूळ दस्त मिळाला नाही? या महिमेंतर्गत जुने दस्त मिळण्यास सुरवात - Marathi News | Bought land but didn't get the original dasta document? Under this scheme, old documents will be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिन खरेदी केली पण मूळ दस्त मिळाला नाही? या महिमेंतर्गत जुने दस्त मिळण्यास सुरवात

शहरातील ९ दुय्यम निबंधक कार्यालयातील १९८५ ते २००१ या कालावधीतील पडून असलेले ७५ हजार मूळ दस्त संबंधित पक्षकारांना परत देण्यास सुरुवात झाली आहे. ...

राज्यातील शेती विकासासाठी कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे पुण्यात उद्या आयोजन - Marathi News | State-level workshop of the Agriculture Department for agricultural development in the state to be organized in Pune tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेती विकासासाठी कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे पुण्यात उद्या आयोजन

राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कृषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याचे दृष्टीने राज्यातील कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

AI in Agriculture : दोनशे वर्षांच्या कालखंडात शेती कशी प्रगत झाली? आता शेतीत सुरु होणार 'एआय'चे युग - Marathi News | AI in Agriculture : How has agriculture advanced in the past two hundred years? Now the era of 'AI' will begin in agriculture; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI in Agriculture : दोनशे वर्षांच्या कालखंडात शेती कशी प्रगत झाली? आता शेतीत सुरु होणार 'एआय'चे युग

शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...