लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

शेती आधारित उद्योगासाठी फलोत्पादन अभियानात नवीन पाच घटकांचा समावेश; कसा घ्याल लाभ? - Marathi News | Five new elements included in the Horticulture Mission for agro-based industries; How will you benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती आधारित उद्योगासाठी फलोत्पादन अभियानात नवीन पाच घटकांचा समावेश; कसा घ्याल लाभ?

राज्यातील फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सन २००५-०६ पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविण्यात आले. ...

केंद्र सरकारचा जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर; साखरेचे भाव वाढतील का? - Marathi News | Central government announces sugar sales quota for June; Will sugar prices increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारचा जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर; साखरेचे भाव वाढतील का?

Sugar Quota 2025 केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. देशातील साखर कारखान्यांसाठी २३.५० लाख टन साखर विक्री करता येणार आहे. ...

अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत; शासन निर्णय आला - Marathi News | Government decision to provide assistance to farmers for compensation for losses caused by heavy rains and floods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत; शासन निर्णय आला

राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

शेतकऱ्यांच्या उसाची बिले का मिळत नाहीत? काय आहेत कारखानदारांच्या अडचणी? वाचा सविस्तर - Marathi News | Why are farmers not getting their sugarcane bills? What are the problems faced by the manufacturers? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाची बिले का मिळत नाहीत? काय आहेत कारखानदारांच्या अडचणी? वाचा सविस्तर

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन १५० रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला; मात्र एफआरपी बरोबर साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) तसाच ठेवला. ...

हवामान आधारित फळपिक विमा योजनेतून मृग बहारातील फळपिकांना द्या विम्याचे संरक्षण - Marathi News | Provide insurance coverage to fruit crops in the dry season through the weather-based fruit crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान आधारित फळपिक विमा योजनेतून मृग बहारातील फळपिकांना द्या विम्याचे संरक्षण

Fal Pik Vima Yojana पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना दि. १२ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे. ...

महावितरणचा अजब कारभार; परवाना साडेसात एचपीचा बिल मात्र आठ एचपीचे, काय आहे प्रकरण? - Marathi News | Strange management of Mahavitaran; License is for 7.5 HP but bill is for 8 HP, what is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणचा अजब कारभार; परवाना साडेसात एचपीचा बिल मात्र आठ एचपीचे, काय आहे प्रकरण?

कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे साडेसात अश्वशक्तीची 'महावितरण'कडून मंजुरी मिळाली आहे. मात्र, वीज बिलावर परवान्याचा उल्लेख ८ अश्वशक्ती केला जात आहे. ...

पुढील तीन महिन्याच्या रेशनसाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The state government has taken this big decision for the next three months of ration; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील तीन महिन्याच्या रेशनसाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

Almatti Dam : अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याविषयी मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Almatti Dam : Big decision regarding water release from Almatti Dam; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam : अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याविषयी मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाईल, अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे. ...