राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ...
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम कधी सुरु होणार? ...
जमिनीच्या वादांमुळे गावांमध्ये भांडणे होणे सर्वश्रुत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी गावाने एकत्र येऊन पाणंद रस्त्यांसाठी स्वतःच्या जमिनी आणि श्रमदान देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. ...
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या दस्त नोंदणीची सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने खासगीकरणाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. या सुविधा देण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. ...
ट्रेलरची किंमत दोन ते अडीच लाखांपर्यंत असून, शेती मशागतीसठी सिंगल पलटी, डबल पलटी, हायड्रोलिक पलटी, सरी रेझर, रोटाव्हेटर यांसारख्या औजारांचा वापर केला जातो. ...
Draksha Sheti: द्राक्ष पीक हे अन्य फळबागांपेक्षा अत्यंत खर्चिक पीक आहे. द्राक्ष बागांच्या लागवडीसाठी पासून ते उत्पादनापर्यंत अन्य फळबागांच्या तुलनेत चार पटीने खर्च करावा लागतो. ...