लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

“सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले? - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over nagpur violence and criticized state govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Nagpur Violence: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसांत जाहीर करणार, विखे पाटील यांचे धोरण गुंडाळले - Marathi News | New sand policy to be announced in the next eight days, Vikhe Patil's policy wrapped up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसांत जाहीर करणार, विखे पाटील यांचे धोरण गुंडाळले

...तर तहसीलदारांवर कारवाई करणार ...

काजू मंडळ आहे मात्र काजूला हमीभाव नाही; राज्य सरकारकडून ८८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर - Marathi News | There is a cashew board but there is no minimum support price for cashew; State government approves financial assistance of Rs 88 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू मंडळ आहे मात्र काजूला हमीभाव नाही; राज्य सरकारकडून ८८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर

काजू मंडळाच्या भागभांडवलासाठी व काजू फळपीक योजनेअंतर्गत केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी २०२४-२५च्या आर्थिक वर्षात शासनाकडून ८८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; एफआरपी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | Good news for sugarcane farmers; This is a big decision of the High Court regarding the provision of sugarcane FRP; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; एफआरपी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Sugarcane FRP ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दोन-तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य शासनाने कायद्यात दुरुस्ती केली होती. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ...

मृत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वारस नोंदी होणार आता झटपट; सरकारने घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | Heir records on the satbara land record of deceased farmers will now be done instantly; Government has taken this big decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वारस नोंदी होणार आता झटपट; सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Satbara Varas Nond मृत शेतकऱ्यांच्या नावावरील सातबारा उताऱ्यावर त्यांच्या वारसांना आता स्थान मिळणार आहे. अर्थात अशा वारसांच्या नावे ही जमीन नियमानुसार करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत फिरणार पाणी; या ९ उपसा सिंचन योजनेसाठी ५०४ कोटी - Marathi News | Water will circulate in drought-hit talukas of Solapur district; Rs 504 crore for these 9 lift irrigation schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत फिरणार पाणी; या ९ उपसा सिंचन योजनेसाठी ५०४ कोटी

सोलापूर जिल्ह्यात या ९ उपसा सिंचन योजनेशिवाय अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीसाठी देगाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे ...

राजकीय धुळवड; पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे, गोव्यात धक्कादायक निर्णयांचा काळ - Marathi News | political situation in goa next 15 to 20 days are crucial time for shocking decisions in bjp govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकीय धुळवड; पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे, गोव्यात धक्कादायक निर्णयांचा काळ

धक्कादायक निर्णय घेण्यासाठी भाजपचे आताचे केंद्रीय नेतृत्व प्रसिद्ध आहेच. गोव्याविषयी धक्कादायक बातमी पुढील पंधरा-वीस दिवसांत येऊ शकते. ...

महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षांत घटली ३.२५ लाख हे. शेतजमीन  - Marathi News | 3 lakh 25 thousand hectares of agricultural land has decreased in just five years In Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षांत घटली ३.२५ लाख हे. शेतजमीन 

पेरणीच्या क्षेत्रातही ३.२४ लाख हेक्टरने झाली घसरण : जितकी एकूण शेतीयोग्य जमीन देशभरात कमी झाली, त्याच्या निम्म्याहून अधिक जमीन महाराष्ट्राने गमावली ...