धरणाची उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीत आणि नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ...
e mojani ई-मोजणीमुळे ग्रामीणभागातील जनतेला जमीन मोजणीसाठी सोपी, जलद आणि अचूक प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. यामुळे, जमीन मालकांचे हेलपाटे थांबले असून जमिनीच्या मालकीचे वादही कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठी तसेच शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन मिळावे यासाठी हा प्रकल्प सुरू होत आहे. ...
kharif pik vima yojana यावर्षीच्या खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेतील नवीन बदल आणि नियमांमुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...