ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. ...
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष-बेदाण्याचे दर कमी झाले असून, यामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. लवकरात लवकर ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. ...
biogas demand केंद्र व राज्य शासनाने बायोगॅसच्या माध्यमातून धूरमुक्त गावे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये देशात नंबर वनवर कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. ...
pik karj vyaj partava शासन शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून देत असते. असे असले तरी या कर्जावर शासन कर्ज भरताना सहा टक्के व्याज आकारते. ...
cci kapus kharedi अतिवृष्टीचा फटका बसूनही शेतकऱ्यांनी जपलेला कापूस अखेर खरेदी केंद्रांवर आणला असताना, खरेदीची मुदत संपल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ...