Purgrasta Madat Package राज्य सरकारने जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी गुरुवारी जीआर जारी करण्यात आला. ...
adarsh gaon yojana आदर्शगाव योजना लोकसहभागातून ग्राम विकास या संकल्पनेवर आधारित आहे. गावांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना या गावांमध्ये राबविण्यात येतात. ...
राज्यात फलोत्पादन पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. या अनुषंगाने, कृषी समृद्धी योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. ...
अतिवृष्टीने शेती खरवडून जाऊन तिथे फक्त दगड राहिलेत, गावातील रस्ते उखडून गेलेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांना फक्त नुकसानभरपाई देऊन भागणार नाही तर त्यांचे, शेतीचे, गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. ...
tukadebandi kayda राज्यात शेतजमिनींचे लहान तुकडे होऊ नयेत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने तुकडेबंदी अधिनियम लागू करण्यात आला होता. ...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
शासनाने सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातूनन येत्या तीन वर्षांत सहवीज निर्मिती प्रकल्पातून एक हजार मेगावॉट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...