panand raste yojana ग्रामीण भागातील दळणवळण सुलभकरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'च्या कामांना वेग आला आहे. ...
कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून उमेद योजना राबविण्यात येते. राज्यात लाखो महिलांना लखपती दीदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ...
Namo shetkari hapta शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी किसान सन्मान योजना सुरू केली. यामधून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ...
गोवा मागील १४ वर्षात विकासाच्या नावाने १४० वर्ष मागे गेला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे, असा आरोप गोवा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी केला. ...
almatti dam update केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे. सांगलीतील अॅड. विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे एका पत्राद्वारे अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा दिला आहे का? ...