Shetkari Pardesh Abhyas Doura राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. ...
samaik jamin vatap शेतीच्या सातबारा उताऱ्यावर 'सामायिक क्षेत्र' असा उल्लेख आहे. म्हणजे ही मालमत्ता वडिलोपार्जित असते का? ती सगळ्या वारसांना समान वाटली जाईल का? ...
Krushi Samruddhi Yojana 2025 : शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. ...
Sugarcane FRP 2024-25 केंद्र सरकारच्या नवीन परिपत्रकामुळे हंगामाच्या शेवटीच कारखान्याचा साखर उतारा निश्चित होणार असल्याने १४ दिवसांत एफआरपी देणे यापुढील काळात शक्य वाटत नाही. ...