ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत जयदीपची भूमिका अभिनेता मंदार जाधव (Mandar Jadhav)ने साकारली आहे. मंदारची पत्नी देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...
Sukh Mhanje Nakki Kay Asta : होय, ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत मानसीची अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासारने आईसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला खूपच कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कीर्तीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. ...