एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी अत्यंत आतुरतेने एसटी केव्हा सुरू होणार याची ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांजा आगाराचे गेल्या चार दिवसांत २० लाखांचे नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर प्रवाशांचे हाल होत आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लांजा आगाराने लांजा ते रत्नागिरी खासगी बससेवा सुरू केली आहे. ...
रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला ... ...
ठाणे विभागीय कार्यालयाने १४० जणांना बजावल्या नोटिसा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागु करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरु न ३ टक्के मान्य केलेल्या तारखे पासून लागू करावेत ...
ST Strike: बस आगारातील तरुण वाहक दीपक खोरगडे वय वर्षे 30 या बस कंडक्टर (वाहक) याने शनिवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ...