प्रत्येक लढतीत काही नवे शिकण्याच्या वृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान कायम राखण्यास मदत मिळाली, असे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने म्हटले आहे. ...
कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडेमध्ये विजय मिळवण्यासाठी आतुर असलेल्या श्रीलंकेला धक्का बसला आहे. श्रीलंकेचा वनडे कर्णधार उपुल थरंगावर आयसीसीने दोन सामन्याची बंदी घातली आहे. ...
अकिला धनंजयाने भारताच्या सहा गड्यांना बाद करत लंकेला विजयासाठीच्या आशा वाढवल्या पण धोनी आणि भुवनेश्वरने केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारताने विजय मिळवला. ...
गेल्या आठ वर्षांपासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित असलेल्या पाकिस्तानमध्ये आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या संघांनी पाकिस्तानमध्ये येण्याची तयारी दाखविली आहे. या संघांसो ...
भारताने तिस-या कसोटीत श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला. या विजयासोबत भारताने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाइटवॉश दिला. ...