भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या पाच विकेट आणि कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या दमदार शतकाच्या बळावर भारताने मालिकेतील शेवटच्या सामन्यात लंकेचा सहा विकेटनं पराभव करत लंकादहन केलं आहे. ...
श्रीलंकेविरुध्दच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-० अशी विजयी आणि एकतर्फी आघाडी घेतली आहे. चारही सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकले. विशेष म्हणजे या मालिकेत स्पर्धाच दिसत नाहीए ...
२०१९च्या आयसीसी क्रिकेट वन डे विश्वचषकाची पात्रता गाठण्यात श्रीलंका संघ अपयशी ठरला. पात्रता गाठण्यासाठी भारताविरुद्ध किमान दोन वन डेत विजयाची संघाला गरज होती. ...
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 300 न-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील 20 खेळाडू बनला. लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले. ...
कसोटी आणि वनडे मालिकेत भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. श्रीलंका क्रीडा मंत्रालयाने या बद्दलची माहिती दिली. ...
1996 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यात भारत पराभवाच्या जवळ पोहोचल्यानंतर कोलकातामधील प्रेक्षकांनी मैदानातील स्टॅण्डला आग लावून दिली होती. तसेच बाटल्याही फेकल्या होत्या. ...