Spiritual, Latest Marathi News
शहराच्या वैभवात आणखी भर घालणारा भव्यदिव्य श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळा १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ...
मनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते. ...
श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथात आपल्या अनेक उपमानांतून सूर्यदेवतेचा उपयोग करून घेतला आहे. ...
दिवाळी सण हा प्रकाश वा दिव्यांचा सण भारतभर साजरा केला जाणारा महत्वाचा सण आहे. दिपावलीचे महत्व जाणून घेणे अत्यंत ... ...
सुखापेक्षा आनंद बरा.! तो आपल्याला विचारतोय मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं? ...
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सदाचारावर अनेक ठिकाणी भाष्य केले आहे. स्वार्थ आणि परमार्थ याचा अर्थ सूचक शब्दांमध्ये समजावून सांगितला आहे. ...
संतांनी आपल्याला कर्मातच ईश्वर पाहण्याचा संदेश दिला आहे. आपल्या हाती आज परमेश्वराने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जे काम दिले आहे त्या कामातच परमेश्वराला पाहणे हाच कर्मसिद्धांत आपल्या कर्तव्याला योग्य न्याय देऊ शकतात. ...
‘ईश्वर’ या विश्वातील एक अदृश्य रुपी काल्पनिक भावना. या ईश्वराच्या शोधासाठी अनेक महापुरुषांनी तपश्चर्या केली. ...