आपण यंत्रात ज्ञान लोड केले, पण त्याला भावना कुठे? त्याजवळ जिव्हाळा असतो का? म्हणून ज्ञानावर प्रेमाची सत्ता हवी. जगाला ज्ञानाची गरज आहे, पण भूक प्रेमाची असते. प्राण्यांसोबत मैत्री फक्त ज्ञानाने होत नाही. ...
मनापासून संतस्तुती करणे आपल्या यशस्वी साफल्यासाठी सर्वसुलभ असते. नामसंकीर्तनाची महती करणे असले की, सगुण-निर्गुण भक्ती असेल, या सर्वांसाठी ‘मन’ महत्त्वाची भूमिका बजावते. ...
भारतीय संत परंपरा आणि विविध धर्म संप्रदायांनी नवविधा भक्ती प्रकाराचेच वर्णन येनकेन प्रकारे केले आहे. या नवविधा भक्ती प्रकारातील भगवंताच्या सत्यस्वरूपास जाणून घेण्याचा सुलभ प्रकार म्हणजे नामस्मरणाची भक्ती होय. ...
मानवी जीवनात संस्कारांना अनन्य साधारण महत्व आहे. उत्तम चारित्र्य हे मानवी जीवनात सर्वोकृष्ट आभूषण मानले गेले असून, चारित्र्य म्हणजे नेमके काय आहे? चारित्र्य हे प्रत्येकाच्या आपल्या मानसिक आणि नैतिक गुणांचा विशेष वैयक्तिक संचय आहे ...
मनामध्ये अनेक चांगले वाईट विचार असतात. परंतु मन सतत चिंतनात मग्न असावे. नकारात्मक प्रणाली मनात आणू नये. भगवान अथवा कोणी दिव्यपुरुष याचे चिंतन करणे महत्त्वाचे आहे. ...