कृष्ण मथुरेला गेला. कंसवध केला. श्रीकृष्णाचा उद्धव नावाचा जिवलग मित्र होता. त्याला कृष्णाने गोकुळात जाऊन वियोगामुळे दु:खी झालेल्या मातापित्यांना कुशल सांग. गोपींना माझा निरोप सांगून त्यांची मनोव्यथा दूर कर, असे सांगितले. ...
सतत मोठे विचार करणे व उच्च ध्येय मनात घोळविणे, हाच खरा यशाचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन मौलिक विचार सदगुरू वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी येथे केले. ...
निसर्गनिर्मित प्रत्येक घटकाला जपणे हाच परमेश्वराचा जप आहे, असे प्रतिपादन सदगुरू श्री वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी केले. ...
प्रेम जसजसे व्यापक होत जाते, तसतसे झाडा-माडावर, गुरां-पाखरांवर, मुला-बाळांवर अन् समाजातील प्रत्येक घटकाला ‘लळा’ लावण्याचा अंतरंगी जिव्हाळा निर्माण होतो. ...