सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
हिंगणघाट (hinganghat vidarbha) बाजारात आज गुरुवारी (दि.०३) सर्वाधिक ३००४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर यांसह राज्यात १०३९६ क्विंटल सोयाबीन (Soyabean market rate update) आवक होती. ज्यात अकोला येथे २८२७ क्विंटल, बीड ६१८, नादगाव खांडेश्वर ४०५, यवत ...
राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना अर्थात ६५ लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसाह्य जमा झाल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. ...