सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
खरिपाच्या पेरणी किंवा टोकणी करिता रान तयार करण्यात येत आहे. उसाची खोडकी, कसपटे वेचून ती नष्ट केली जात आहेत. जमीन भिजवून भूईपाटाने पाणी देऊन आगाप सोयाबीन पेरणी किंवा टोकणी अक्षय तृतीया दिवशी १० मे पासून करण्यासाठी शेतकरी तयारीत आहेत. ...
उन्हाळा सुरु झाला आहे, या काळात आपण जनावरांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. या दिवसात कोणता आहार पशुंसाठी आवश्यक असतो याची माहिती असणे गरजे असते. ...