सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना रविवारी (दि. २९) प्रति हेक्टरी ५ हजारांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, अद्यापही १९ लाख शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे हे शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तात ...
सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ठरवून दिली आहे. या किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी (soyabean) केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ...
Kapus Soybean Madat राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात २९ सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे. ...