सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
शेतकऱ्यांनी किमान एकुण ७५-१०० मिमी पाऊस पडला असल्यास किंवा पावसामुळे जमिनीत ५ ते ६ इंचापर्यंत ओल झालेली असल्यास सोयाबीन पिकाची पेरणी करावी. वेगवेगळ्या कलावधीत पक्व होणाऱ्या २-३ शिफारस केलेल्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी. ...
Maharashtra Kharif Sowing राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ४२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...
Soybean Chlorosis मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली असून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरवातीलाच रोपअवस्थेतच पिवळे-पांढरे पडत आहे. ...
Todays Market Soybean Rates : मागच्या हंगामातील सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात असून दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवली आहे. पण मागच्या सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीनचे दर कमीच असल्याने शेतकऱ्यांना तोटा होत आहे. ...