सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
एकीकडे पंधरवड्यापासून पाऊस पाठ सोडत नसल्याने नदी, नाल्याकाठीची पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे बाजारपेठेत शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ...
सद्यःस्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळ्या व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अळ्यांमुळे सोयाबीनचे अधिक नुकसान होऊ शकते. तेव्हा 'हा' उपाय करा. ...
सोयाबीनची लागवड झालेल्या अनेक भागात गेल्या आठवडाभरात पावसाची संततधार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून सोयाबीनवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात होत असलेल्या मोठ्या पावसामुळे कोकण तसेच पूर्व विदर्भातील भात लावणीला वेग आला असून राज्यातील राज्यात १ कोटी ३७ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
आज भाव मिळेल, उद्या भाव मिळेल, या आशेने अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवलेले आहे. आता त्याची बाजारात आवक होत असून, मंगळवारी लातूरच्या मार्केट यार्डात १५ हजार २२५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणले होते. दर मात्र म्हणावा तितका मिळाला ...
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...