सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील ४७,८९१ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली जाऊन १ लाख ६२ हजार ८०० शेतकऱ्यांचे सुमारे १२२.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
शासनाने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे अनुदान अजूनही दिले नाही त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत. अनुदान नक्की कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. (Agriculture Schemes) ...
यंदाच्या खरीप हंगामात परिसरामध्ये सोयाबीनचा पेरा वाढला आहे. अवघ्या दीड महिन्यात सोयाबीन बाजारात येणार आहे. यंदा महागाईमुळे शेतकरी भावाची अपेक्षा ठेवून आहे. ऐन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बाजारात दबाव निर्माण झाल्याने सोयाबीनचे भाव आणखी पडणार की साव ...
Kapus Soybean Anudan : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येत आहे. ...