सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना अर्थात ६५ लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसाह्य जमा झाल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. ...
बहुतांश वस्तुमालाच्या दरात तेजी आली असून, खोबरे, खोबरेल तेल नारळ, तसेच सोने-चांदीचे दर कमालीचे वाढले आहेत. काय मिळत आहे दर ते वाचा सविस्तर(Edible Oil) ...