सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Market Yard : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात हरभरा आणि तुरीची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आता या शेतमालातून शेतकऱ्यांना निराशा तर होणार नाही ना या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...
Bhavantara Yojana: यंदा सर्वच शेतमालास हमीभावदेखील मिळत नसल्याने भावांतर योजनेचा लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे सोयाबीन, कापसाला भावांतर योजनेचा लाभ मिळेल का? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. ...
Soybean Procurement : शासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी प्रलंबित आहे. अशातच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान (Union Agriculture Minister Shivraj Chauhan) यांनी या मागणीची दखल घेत मुदतवाढ दिली परंतू त्यासंदर्भा ...
Harbhara Market : शेतकऱ्यांकडे नवा हरभरा (Harbhara) उपलब्ध झाला असून, बाजार समितीच्या (APMC) मोंढ्यात दिवसेंदिवस आवक वाढत आहे. खरेदीमध्ये सुसुत्रता यावी म्हणून हिंगोली बाजार समिती शेतकरी हितकारी निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर ...