सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Bhavantar Yojana : वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींत शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी भावांतर योजनेद्वारे (Bhavantar Yojana) शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. वाचा सविस्तर ...
Soybean Market : एक क्विंटल सोयाबीनमध्ये फक्त १६ किलो तेल निघते. उर्वरित ढेप (soybean meal) राहते. आंतरराष्ट्रीय बाजारात (Soybean Market) सोयाबीन ढेपला मागणी असते. परंतू यंदा मागणी का घटली त्याचे जाणून घ्या कारण सविस्तर ...
Soybean storing Tips : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या सोयाबीनवर सध्या मोठे संकट आले आहे. साठा करून ठेवलेले सोयाबीन आता वाढत्या उष्णतेने अधिक कोरडे होऊन वजनात घट होत आहे. त्यामुळे सोयाबीन साठवणुकीच्या टिप्स (Soybean storing Tips) वाचा सविस्तर. ...
सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत रु. ५०००/- प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. ...
Soybean Procurement : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी (Soybean Procurement) करण्यात आली. मात्र, दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...