सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या परवानधारक व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांचा परवाना रद्द आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर माहिती. ...
Heavy Rain in Vidarbha : दिवाळीनंतर विदर्भातील शेतकऱ्यांनी धान कापणी आणि मळणीला वेग दिला असतानाच अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या पिकावर पाणी फिरवले आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे धान व सोयाबीन पिकं पावसामुळे भिजून खराब ...
Shetmal Bajar Bhav : दिवाळीनंतर रब्बी हंगामाची तयारी सुरू असली, तरी बाजारात भाव मात्र घसरलेले दिसत आहेत. बीड बाजार समितीत सोयाबीन, उडीद, हरभरा अशा प्रमुख पिकांचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Shetmal Bajar Bhav) ...
Soybean Pest Attack : हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे बुलढाणा जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने अहवाल पाठवून महिनाभर झाला तरी मदतीचा निर्णय न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. (Soybean Pest Attack) ...
kapus kharedi अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ...
Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, आणि आता बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या मनमानीने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. (Soybean Market) ...