सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Fake Seeds : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरलेली बियाणे, खते आणि कीटकनाशके अनेक ठिकाणी बनावट निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. (Fake Seeds) ...
Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंपरेप्रमाणे सोयाबीनवर विश्वास ठेवला असला तरी हळद, कापूस, उडीद व मुगसारख्या नफा मिळणाऱ्या पिकांकडेही वळताना दिसत आहे.(Kharif Season) ...
Krushi Salla : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. वाचा सविस्तर (Krushi Salla) ...
सातत्याने सुरू असलेल्या ढगाळ हवामानामुळे खरीप पिकांवर रोगराई व किडींचा जोर वाढला आहे. विशेषतः कपाशीवर रसशोषक किडी आणि मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी वेळेत फवारणी करून शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, असा सल्ला ...
Kharif Sowing : यंदाच्या खरीप हंगामात राज्यात आतापर्यंत ७४ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक लागवड झाली आहे. (Kharif Sowing) ...
Fake Seeds : धाराशिव जिल्ह्यात महाबीजसह नामांकित कंपन्यांनी दिलेले निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे कारण ठरले आहे. २०० हेक्टरवर उगवण न झाल्याने हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला. संतप्त शेतकऱ्यांनी आता ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावण्याचा न ...