सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
pik vima nuksan bharpai खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीकविमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. ...
Soybean Market : राज्यातील बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. मात्र, बियाण्यांच्या गुणवत्तेचा (सीड क्वालिटी) माल असूनही बाजारात दर पाच हजारांच्या घरातच अडकले आहेत. (Soybean Market) ...
NAFED Kharedi : दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाफेडमार्फत खरीप हंगामातील मूग, उडीद आणि सोयाबीनची खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असली, तरी यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादन घटल्याने हेक्टरी १६ क्विंटलची खरेदी मर्यादा कमी होण् ...
राज्यात आज सोमवार (दि.०३) रोजी एकूण ८५०३६ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १४२५ क्विंटल डॅमेज, २१ क्विंटल हायब्रिड, २५४८७ क्विंटल लोकल, ८७५ क्विंटल नं.१, ४१९ क्विंटल पांढरी, ४७७३१ क्विंटल पिवळ्या वाणाच्या सोयाबीनचा समावेश होता. ...
Soybean Hamibhav Online Kharedi दि. ३० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या मुदतीत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. स्वच्छ सर्वसाधारण दर्जाच्या शेतमालाची हमीदराने विक्रीची सोय व्हावी म्हणून शासनाकडे मागणी केली होती. ...
Soybean Bajar Bhav : दिवाळीनंतर बाजारपेठांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक (Soybean Arrivals) सुरू असून दर्यापूर, वाशिम आणि कारंजा बाजार समित्यांमध्ये हजारो क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. मात्र आवक वाढल्यामुळे बाजारभावात घसरण दिसून येत आहे. वाचा सविस ...