indryani bhat maval भात हे जगभरातील लोकांचे महत्त्वाचे अन्न आहे. आपल्या देशातही भाताला खूप महत्व आहे. भारताचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते. ...
Maharashtra Rain Update : पूर्व विदर्भ व मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने जूनची सरासरी गाठली आहे. अजून दोन दिवस शिल्लक असून सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात जूनमध्ये सरासरी २०८ मिलिमीटर पाऊस पडतो. ...
pik vima hapta पेरणी न करता पीकविमा भरणे, विमा भरलेल्या पिकाची पेरणी न करणे, सातबारा नसताना विमा भरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांमुळे प्रामाणिक शेतकरी अडचणीत आला आहे. ...
dhul perani मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पेरण्या पूर्ण होतात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात यानंतर मिरगाच्या (मृगाच्या) पावसाची वाट पाहिली जाते. हळूहळू पेरलेली दाढ (भात) त्याला कोंब येतात. त्याची छोटी छोटी रोपे (तरू) तयार होते. ...