Bhat Ropvatika भातशेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. खरीप भाताची लागवड करताना प्रथम रोपवाटिकेमध्ये भाताची रोपे तयार करतात आणि नंतर भात खाचरामध्ये रोपांची लागवड केली जाते. ...
रानभाज्या हा आहार संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र, जंगलांचा हास होऊ लागल्याने ही आरोग्यदायी संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे आता रानभाज्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. ...
यंदा मान्सूनपूर्व पाऊस धो-धो बरसला. पुढे पाऊस होईल या आशेवर मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडी आणि सोयाबीन, मूग, तूर, आदी पिकांच्या पेरण्या केल्या. ...
शेती ही निसर्गाशी जुळवून घेतलेली कला आहे. शेतकरी आपले संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून ठेवतात, पण जर त्या शेतीतून सातत्याने यश हवे असेल, तर जुन्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो. ...
पावसाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकरी नवीन बैलजोडी किंवा एखादा बैल खरेदी करतात. पेरणीच्या तोंडावर जनावरांच्या बाजारात सर्जा-राजा चांगलेच भाव खाताना दिसत आहेत. ...