आज बाजारात कडधान्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शेतमालाला भाव न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्य पिकासोबत कडधान्यांची लागवड केली तर आर्थिक फायदा आहे. ...
शेतकरी शेती करतोय म्हणजे जुगार खेळतोय. या जुगारात तो आपला घाम डावावर लावतो मात्र, तो सतत हरतोय. शेतकरी सर्व शक्ती पणाला लावून शेतातून निघणारे उत्पादन वाढवत आहे. ...
काकडी हे उष्ण व कोरडे वाढणारे पीक असून, पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात काकडी पीक फायदेशीर आहे. ...
राज्यात उन्हाळी भूईमुग लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. परंतू उत्पादकता मात्र कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाद्वारे शिफारशीत लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच उत्पादन घ्यावे. ...
कारळा हे दुर्लक्षित केलेले पण महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. खरीप तसेच रब्बी हंगामातील कारळा पीक हे जादा पावसात तग धरते. ...