ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Kharif Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास ९० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी पावसाची सरासरी केवळ ६५ टक्क्यांवर आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येकजण डोळे लावून ...
Kharif Sowing : यंदाच्या खरीप हंगामात राज्यात आतापर्यंत ७४ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक लागवड झाली आहे. (Kharif Sowing) ...
Fake Seeds : धाराशिव जिल्ह्यात महाबीजसह नामांकित कंपन्यांनी दिलेले निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे कारण ठरले आहे. २०० हेक्टरवर उगवण न झाल्याने हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला. संतप्त शेतकऱ्यांनी आता ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावण्याचा न ...
Kharif Sowing 2025 मराठवाड्यात झालेला अपुरा पाऊस वगळता राज्यातील बहुतांश विभागांमध्ये सरासरी इतका पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख हेक्टरवरील (७६ टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
अनेक बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होते. बियाणे, कीटकनाशके दर्जेदार नसतात, शेतीसाठी जो काही माल घेतला जातो, तो जास्त भावाने दिला जातो, त्यांच्या पक्क्या पावत्या दिल्या जात नाहीत. ...
Vidarbha Kharif sowing : नागपूर विभागात पावसाचा जोर वाढल्याने खरीप हंगामाला गती मिळाली असून २ जुलैपर्यंत विभागातील ३५.४२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक प्रगती वर्धा जिल्ह्यात नोंदवली गेली असून ५८.९८ टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. वाचा सव ...