Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
Jowar Kharedi : रब्बी हंगामात ज्वारी शासनाने किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केली, मात्र त्याला आता तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाहीत. तब्बल २ कोटी ६८ लाखांची थकबाकी अडकून राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Jowar Kharedi) ...
Sorghum Farming : ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक मानले जाते. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हे पीक मुख्यत्वे रब्बी या हंगामात घेतले जाते. याकाळात हवामान कोरडे आणि थंड असल्याने ज्वारीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण ...
योगी सरकार रब्बी पिकांच्या बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरण यावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी कृषी संचालनालयात बैठक घेतली. ...
Shetmal Bajar Bhav : बैलपोळ्यानंतर लातूर बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने पिकांच्या दरात सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनचा दर जवळपास ६० रुपयांनी वाढला, तर तूर, हरभरा आणि पिवळ्या ज्वारीचे भावही चढले आहेत. नवीन मुगाची आवक सुरु झाल्याने शेतकऱ्यांना ब ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे. ...
Jwari Kharedi : नाफेडमार्फत ज्वारी खरेदी सुरू झाली असली तरी अनेक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी अजूनही खरेदी झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातल्या ज्वारीचा साठा खराब होण्याची भीती व्यक्त होत असून, शासनाने तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी ...