ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांचे वय होऊनही लग्न जमत नसल्याची मोठी समस्या पुढे आली आहे. याबद्दल आता युवक आणि त्याचे पालकही पुढे येऊन प्रतिक्रिया देत आहेत. ...
पीडित वृध्द दाम्पत्य नागनाथ थिटे व निर्मला थिटे यांना पाच मुली व एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा शिवाजी यास जिवापाड कष्टाने वाढवले. चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समता भूमी, महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. पंजाबी, गुजराती, आसामी, केरळी, महाराष्ट्रीय व हिजाब परिधान केलेल्या अनेक महिला भगिनींनी यात सहभाग घेतला. हिजाबला विरोध म्हणून हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालू ...