अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
Solapur, Latest Marathi News
मार्च महिन्यांपासून नवीन कांदा बाजारात येत आहे. सुरुवातीला ३००० रुपयांचा दर मिळत होता. सरासरी दर २००० रुपयांपर्यंत होता. ...
us galap 2024-25 केवळ गाळप कमी झाले असे नाही, तर साखर उताऱ्यातही यंदा मोठी घट झाली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा गाळप व साखरेच्या उत्पादनाला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात फटका बसल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील माहितीवरून दिसत आहे. ...
सोशल मीडियावर भावना व्यक्त : सव्हिंसिंग राहून गेलं ...
प्रणव घरात एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी असून त्यातील एकीचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. ...
आई-वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन शोध घेतल्यावर त्यांना नवीन इमारतीवरून कोणीतरी पडल्याची माहिती मिळाली. ...
चौकशी होऊन अभिजीत पाटील यांच्यावर राज्य शासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे. ...
सिंचन योजनांमुळे शेतकरी आता द्राक्ष, डाळिंब, केळी या फळबागांसह ऊस पिकाकडे वळाले आहेत. त्यामुळे जनावरांच्या कडब्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
सोलापूर बाजार समितीत गुरुवारी १३ मार्च रोजी १६ क्विंटल हापूस आंब्याची आवक झाली. त्यास कमीत कमी दर ४००० रुपये तर जास्तीत जास्त ८००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. ...