जिल्ह्यातील साखर हंगाम यंदा लवकरच आटोपला असला, तरी उसाच्या पैशांचे वांदे कायम आहे. ऊस गाळपाला आणण्यासाठी घाई करणाऱ्या साखर कारखान्यांनी एफआरपीसाठी शेतकऱ्यांना हातघाईला आणले आहे. ...
महिना-दीड महिन्याखाली क्विंटलला ९ हजारांवर भाव आता अडीच-तीन हजारांनी कमी झाला आहे. तुरीच्या खरेदी दरात आणखी घसरण होईल, असे व्यापारी, खरेदीदार सांगतात. ...
जून-जुलै महिन्यात काढलेल्या मजुरांच्या पहिल्या मस्टरचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत तर सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या मस्टरची मागणी केली असताना आतापर्यंत ते काढलेच नाही. ...
Crop Insurance : शासनाने नुकसानीपोटी पीकविमा व सोयाबीन, कापूस पिकासाठी अनुदान देण्याचे जाहीर केले. परंतु अजूनही काही शेतकरी या अनुदानापासून व विम्यापासून वंचितच राहिले आहेत. तत्काळ यासाठी लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने पाठपुरावा करण्याची गरज असल्याची ख ...