पंढरपूर येथे पाचव्यांदा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार दुपारनंतर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट करण्यात आल्यामुळे नागरिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
परतीचा मुसळधार पावसामुळे उजनी परिसरात रविवारी रात्रीत चक्क ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने उजनीतून एक लाख क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. ...
माजी आमदार निर्मला ठोकळ या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
Flood Update : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गावांतील २२० घरांत नदीचे पाणी शिरले. यामुळे संसारातील उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांची १९ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर २१ घरांची पडझड झाली आहे. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी एकूण ४१६९० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ८५२६ क्विंटल चिंचवड, १२६५२ क्विंटल लोकल, ६०८१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...