Ashadhi Wari Pandharpur : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी कमी करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी ओसरू लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पुराचा ...
Veer Dam Water Storage : वीर धरण परिसरात सुरू असलेला पाऊस थांबला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, विद्युतगृहातून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा आता ६८ टक्क्यांवर स्थिर झाला आहे. ...
Onion Market Rate Today : राज्यात आज गुरुवार (दि. २६ जून) रोजी एकूण २,०४,६२१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये १२८७० क्विंटल लाल, १०१५४ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा आणि १,६२,५०९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Tembhu Water Projects : टेंभू उपसा सिंचन योजनेने सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पीक पद्धतीत (क्रॉप पॅटर्न) आमुलाग्र बदल झाला. उपजीविकेसाठी ज्वारी, बाजरीचे उत्पन्न घेणाऱ्या दुष्काळी भागात ऊस, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला व फुलां ...
उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून २२३६० क्युसेव क्यूसेक इतका तर उजनीतून ४१६०० क्युसेकचा विसर्ग सोडल्याने पंढरपुरात ६३ हजार ९६० इतका विसर्ग झाला आहे. त्यामुळे पंढरपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ...