Uajni Dam सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण मेअखेरीस वजा २२ टक्के वरती पोहोचले असून, पुढील आठ दिवसात वजा ३० टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...
pik vima vatap काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांचे सुमारे ८२ कोटी रुपये अडकले आहेत. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदार शेतकरी कर्जदारांसाठी राबविलेल्या ओटीएस योजनेत मार्च अखेरपर्यंत ७ हजार ३४७ कर्जदारांनी भाग घेतला असून, त्यांनी भरलेल्या २०२ कोटी थकबाकीवर १९ कोटी ६६ लाख इतकी सवलत मिळाली आहे. ...