सण साजरे होताना कोणत्याही धर्माचे शिक्षण, प्रसार किंवा भलावण केली जात नसून त्याग, प्रेम समता, बंधुभाव, आत्मविश्वास ही मूल्ये विद्यार्थिनींच्या मनामध्ये रुजविली जातात ...
इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला, भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला, तेव्हा गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले ...