सतराव्या शतकात जेव्हा भटक्या विमुक्त समाजाच्या हातात खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेची सुत्रे होती, त्यावेळी भारताचा जीडीपी ३३ टक्के इतका होता. त्यामुळे भटके विमुक्त समाजाला ऊर्जितावस्था आणल्यास पुन्हा देशाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन भटके विमुक्त, द ...
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचा ३१ वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. १९) आयुक्तालय व सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
शासकीय घरकुल प्राप्त करण्याकरिता तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे एका गरीब कुटुंबाला सुमारे ३५ वर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. पतीच्या मृत्यूनंतर दिव्यांग वृद्धेला मुलासह चंद्रमोळीत झोपडीतच वास्तव्य करावे लागत आहे. ...
आदेशानुसार, १३ ते १६ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला. तर १६ रोजी पुन्हा ३ वाजतापासून १९ दुपारपर्यंत ती बंदी वाढविण्यात आली. ...
अमरावतीतील परिस्थिती आटोक्यात आणून जातीय सलोखा टिकविण्यासाठी शहर आयुक्तालय क्षेत्रात ‘मिशन सर्वधर्म समभाव’ राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी पटवा चौकातील प्रभाकरराव वैद्य यांच्या संबोधनाने करण्यात आली. ...