लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथे आयोजित २८ व्या साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवसाच्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवयित्री अंजनाबाई खुणे यांनी झाडीबोलीतील कविता सादर केल्या. ...
दैनंदिन कामातील व्यस्ततेमुळे महिलांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. मात्र, महिलांनी शारीरिक व मानिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी वेळात वेळ काढून व्यायाम करावा व स्वत:ला सुदृढ ठेवावे, असा सल्ला नवनीत राणांनी महिलांना दिला. ...
आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास व शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र. ग. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ...
गेल्या काही दिवसांत राज्यसह पुण्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ख्रिसमस साजरा करताना काही निर्बंध घातले आहेत ...
अमरावतीतील एका सुंदर जोडप्याची ही कहाणी जरा हटकेच आहे. ते दोघे एकमेकांना बघू शकत नाही मात्र, मन की आँखों का प्यार आणि जिव्हाळ्यानी त्या दोघांना एक केलं. त्यांच्या लग्नाचा विषय हा सध्या जिल्ह्यात चर्चेचा ठरतोय. ...
आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे. ...