टाटांचा जगभरात विस्तार करण्यात जमशेदजी टाटा यांची महत्त्वाची भूमिका होती. १९ मे रोजी जमशेदजी टाटा यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मिल कामगाराच्या या संग्रहाचा घेतलेला आढावा. ...
Maharashtra Government News: हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा आदर्श समोर ठेवत राज्यात विधवा प्रथा बंद करण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवत आपापल्या गावात विधवा प्रथा बंद ...
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा येथे १७ एप्रिल २०२२ रोजी उसळलेली दंगल ही सुनियोजित होती. मात्र, या सगळ्या षड्यंत्राचा माग घेण्यात गुप्तचर विभाग अपयशी ठरला असल्याचा निष्कर्ष मैत्री परिवार संस्थेच्या सत्यशोधन समितीने काढला आहे. ...
स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्कामी राहण्याची ही जिवती तालुक्यातील पहिलीच घटना आहे. राज्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवासोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...
अनेक महिला कर्करोगाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात येतात. यामुळे ‘मॅस्टक्टॉमी’ करून एक किंवा दोन्ही स्तन काढण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक स्त्रियांना मानसिक धक्का बसतो. नैराश्याचा सामना करावा लागतो. ...