त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून वर्षे उलटली, परंतु अद्याप एका बाजूचे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ज्या बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे, त्या मार्गावरील शाळा, व्यावसायिक आणि रहिवाशांचे पुरते हाल चालू आहे. कोणत्याही प्रकार ...
इंटरनेटसेवेसाठी चांगले रस्ते खोदण्याच्या प्रकाराबद्दल शिवसेना आक्रमक झाली असून, चांगले रस्ते फोडणे तातडीने थांबवावे, अशी मागण आयुक्तांकडे केली आहे. ...
शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली त ...
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला, २००८ साली मुंबई शहरावर दहशतवाद्यांनी के लेल्या हल्ल्यात निरपराध लोकांचे बळी गेले होते. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती ...