हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाला राष्ट्रकुल स्पर्धेच्या फायनलच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या पंढरीत इतिहास रचून सुवर्ण कामगिरी केली. या पराभवासोबतच भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लाग ...