प्रवरा नदीकाठावरील उक्कलगाव परिसरात एका उसाच्या शेतात गुरुवारी दुपारी दोन बिबट्याचे बछडे आढळून आले. ते वनविभागाच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले आहेत. ...
राज्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजानाच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याने नगरमध्येही त्याचे पडसाद उमटणार आहेत. नगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर मुख्यालय व्हावे यासाठी जिल्हा कृती समिती व स्थानिक नेत्यांनी नव्याने मोर्चेबांधणी केली आहे. ...
परीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने बारावीतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकणी शिक्षकाविरूद्ध बेलापूर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
श्रीरामपूर शहरातील डॉ.संजय शंकर अनारसे यांना महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत १० लाख रुपये खंडणी मागून धमकी देणारे तिघे आरोपी फरार झाले आहेत. ...
दया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे. ...
चिरंतन सुख हे केवळ पुण्यामुळे प्राप्त होते. पैसा, परिवार किंवा आरोग्य यापासून सुख मिळते अशी भावना असते, पण ते खोटे आहे. पैसा, परिवार, आरोग्य या चिरंतन टिकणा-या गोष्टी नाहीत. पुण्य करीत असाल तर चिरंतन सुखाची प्राप्ती होईल. ...