समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते. ...
श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ३ लाख ५० हजारांचा निधी कोरोना साहाय्यतेसाठी जमविला. त्यातून ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका आरोग्य केंद्राला ते सुपूर्द केले. ...
शहरात गुरुवारी सायंकाळी साई सुपर मार्केट या मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ...