शिंदे फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. या सरकारने गेल्या तीन महिन्यात जनहिताचे जे निर्णय घेतले आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...
Maharashtra News: सिल्लोड नगर परिषदेवर अब्दुल सत्तारांचे वर्चस्व असल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला परवानगी नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा अन्यथा 27 गावातील प्रश्न तरी सोडवा, असे साकडे सर्व पक्षीय संघर्ष समितीने राज्य सरकारकडे घातले आहे. ...
भाजपा-मनसे-बाळासाहेबांची शिवसेना या तीन पक्षांची महायुती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीने याबाबतचे संकेत मिळत आहे. ...
शिवसेना-भाजपा सरकार लोकांच्या मनात होते. त्याला लोकांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्राला इतिहास, परंपरा आहे ती जपायला हवी. गेली २ वर्ष सण साजरे केले गेले नाहीत. आजही तेच करायची इच्छा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...