श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Swami Samartha: आपल्या फलज्योतिषशास्त्रात १२ राशी सांगितल्या आहेत. यातील धनु आणि मीन या बृहस्पती (गुरुच्या) च्या राशी असून, त्यांच्यासाठी गुरु उपासना अनिवार्य आहेच, त्याबरोबरच अन्य राशीच्या लोकांनी आपल्या ग्रहानुसार गुरु उपासनेचा योग्य वार जाणून घेत ...
Astro Tips: गाडी स्वतःची असो वा भाड्याने घेतलेली, कोणतीही सश्रद्ध व्यक्ती आपल्या गाडीच्या डॅश बोर्डवर आपल्या आराध्य देवतेची स्थापना करते. देवघरात पूजा करतो, तशी त्या देवतेला हार, फुलं वाहते, उदबत्ती लावते. मग ती रिक्षा असो वा ट्रॅक्टर...प्रत्येक गाडी ...