श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shree Swami Samarth Atharvashirsha Stotra: स्वामींचे मंत्र, स्तोत्र न चुकता दररोज अनेक जण म्हणत असतात. श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष हेही अत्यंत प्रभावी मानले जाते. तुम्ही अद्यापही याचे पारायण सुरू केले नाही का? जाणून घ्या... ...
Shri Swami Samartha Upasana: देवघरातील देव हे केवळ मूर्ती किंवा प्रतिमा नसून त्यात दैवी अस्तित्त्व असते, ते तुम्हाला जाणवते का? कसे ओळखावे ते जाणून घ्या. ...