श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shree Swami Samarth Maharaj: लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले जाते. तुम्ही या गोष्टींचे पालन करता की नाही? ...
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी म्हणून भाविक स्वामींना प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण करतात, पण त्यांना न आवडणारी 'ही' गोष्ट सहसा सोडत नाही; तुमची तयारी आहे का? ...
Shree Swami Samarth Maharaj: संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा भाव मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. ...
Astro Tips: गाडी स्वतःची असो वा भाड्याने घेतलेली, कोणतीही सश्रद्ध व्यक्ती आपल्या गाडीच्या डॅश बोर्डवर आपल्या आराध्य देवतेची स्थापना करते. देवघरात पूजा करतो, तशी त्या देवतेला हार, फुलं वाहते, उदबत्ती लावते. मग ती रिक्षा असो वा ट्रॅक्टर...प्रत्येक गाडी ...
Swami Samartha: एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो, पण स्वामीभक्ती वाया जात नाही हे लक्षात ठेवा, त्याचे फळ उचित वेळी मिळणारच! ...